रतनगढ़
{{ज्ञानसन्दूक पर्वत | name = रतनगढ़ | photo = Ratangad nedhe.jpg | photo_caption = | elevation = 1297 मीटर[१] | elevation_ref = | map = India Maharashtra | map_caption = रतनगढ़ का स्थान | map_size = 300 | label_position = right | location = रतन वाड़ी, महाराष्ट्र, भारत | range = पश्चिमी घाट | ही माहिती अपूर्ण आहे कृपया संपूर्ण माहिती द्या 1) इ.स.1360 - हा किल्ला महादेव कोळी नायकांकडे होता
2) इ.स.1400 - बहमनी सल्तनत कडून जव्हारचे राजे नेमशहा यांच्या ताब्यात देण्यात आला.
3) इ.स.1490 - मलिक अहमद याने किल्ला जिंकला आणि पुन्हा नियुक्ती महादेव कोळी सरदारची केली.
4) इ.स.1590 - मलिक अंबर आणि मिया मंजू या दोन मोठया सरदारांत या प्रांतावरून वाद पुढे मलिक अंबर विजयी आणि आपल्या जवळच्या महादेव कोळी सरदारची नेमणूक केली.
5) इ.स.1630 - मोघल आक्रमण शहाजी राजे ,महादेव कोळी सरदार आणि इतर मराठा सरदार यांच्या मदतीने निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न झाला. पुढे मोघल विजयी आणि माहुलीच्या तहात किल्ला मोघलांना स्वाधीन केला.
6) इ.स.1660 - छत्रपती शिवाजी महाराज यांची उत्तर मोहीम मोरोपंतांच्या आणि स्थानिक महादेव कोळी लोकांच्या मदतीने किल्ला स्वराज्यात घेतला आणि किल्ल्यावर पुन्हा स्थानिक महादेव कोळी यांची नेमणूक केली.
7) इ.स.1664 - सुरतेच्या स्वारीहून परतताना राजांनी किल्ल्याचा आश्रय घेतला हा किल्ला भौगोलिक दृष्टीने महत्वाचा होता.
8) इ.स.1688 - मोघलांची दक्षिण स्वारी, नाशिक आणि कल्याण मुघल सुभेदारांनी जव्हारच्या राजांच्या मदतीने किल्ला ताब्यात घेतला.
9) इ.स.1720 - छत्रपती शाहूराजांबरोबर किल्ला मराठा साम्राज्यात आला.
10) इ.स.1750 - पेशवे यांनी राजूर प्रांत तयार केला.प्रांताचे मुखयालय रतनगड करून सुभेदार म्हणून महादेव कोळी जावजी हिराजी बांबळे यांची नियुक्ती केली.
11) इ.स.1750-1790 - सुभेदार जावजी बांबळे यांच्या काळात किल्ल्याचा विकास झाला.राजूर प्रांत संपन्न झाला आणि रतनगड किल्ल्याचे महत्त्व आणखी वाढले
12) इ.स.1790 - जावजी यांचे पुत्र हिरोजी हे सुभेदार झाले या काळात देवगाव चे देशमुख/नाईक वाळोजी भांगरे यांनी पेशवाईविरुद्ध बंड पुकारले आणि रतनगड घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
13) इ.स. 1813 - रामजी भांगरे हे राजूर चे सुभेदार झाले आणि रतनगड किल्ल्याचे किल्लेदार गोविंदराव खाडे झाले.
14) 5 मे 1818 - तिसऱ्या मराठा-इंग्रज युद्धात कॅप्टन गॉडर्ड याने किल्लेदार गोविंदराव खाडे यांचा पराभव करून किल्ला ताब्यात घेतला.
15) इ.स.1820 - रामजी भांगरे, गोविंदराव खाडे आणि त्यांचे पुत्र कृष्णा खाडे यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले. कॅप्टन मॅन्कीटोश याने बंड मोडून काढले. किल्ल्याचा वाटा बंड केल्या आणि किल्ल्याची नासधूस केली.
16) इ.स.1735 - आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी रतनगड आणि सनगर किल्ल्यांच्या परिसरात मोठा उठाव केला होता.
इतिहास
रतनगढ़ पर छत्रपति शिवाजी राजे भोसले ने कब्ज़ा किया था और यह उनके पसंदीदा स्थलों में से एक था। मुख्य गाँव रतन वाड़ी में अमृतेश्वर मंदिर है जो अपनी नक्काशी के लिए प्रसिद्ध है। यह किला प्रवरा / अमृतवाहिनी नदी का उत्पत्ति स्थान है। भंडारदारा बांध (आर्थर बांध) इसी नदी पर बनाया गया है।
रतन वाड़ी का प्रमुख आकर्षण है अमृतेश्वर मंदिर जिसका उल्लेख लगभग 8वीं सदी में, हेमाडपंत काल में मिलता है।
छवि गैलरी
- Ladder Trail.jpg
दो सीढ़ियां जिन्हें पार करने के बाद ही मुख्य किले तक पहुंचा जा सकता है।
- The Nedhe.jpg
पर्वत चोटी पर, संभवतः हवा के थपेड़ों से बना, एक प्राकृतिक छेद.यह 10 फीट ऊंचा और 60 फीट चौड़ा है। अपने विशिष्ट आकर के कारण इसे 'नेधे' (या मराठी भाषा में सूई की आंख) कहा जाता है।
- Tryambak darwaza.jpg
त्र्यंबक दरवाज़ा - रतनगढ़ किले का प्रमुख प्रवेश द्वार.
- The way down.jpg
त्र्यंबक दरवाज़े से नीचे की ओर निकलता रास्ता.
- Ratangad entrance.jpg
रतनगढ़ किले का एक और प्रवेश द्वार.
- Chor Darwaza.jpg
किले के छोटे प्रवेश द्वार का अवशेष - चोरों के लिए दरवाज़ा या चोर दरवाज़ा.
- amruteshwar.jpg
हेमाड़पंती शैली में बना रतनगढ़ का अमृतेश्वर मंदिर.
- Tank in Amruteshwar temple.jpg
पहाड़ की चोटी पर बनी पानी की टंकी. रतनगढ़ कभी, बारिश के पानी के लिए सबसे बड़े जलग्रहण क्षेत्रों में से एक हुआ करता था।
- Fort sentry.jpg
किले का एक पुराना हिस्सा.
सन्दर्भ
बाहरी कड़ियाँ
इन्हें भी देखें
- महाराष्ट्र में स्थित किलों की सूची